पदभार स्वीकारण्याच्या दिवशी जेवण करणे सोडून तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडवनारा आय.ए.एस. अधिकारी आजपर्यंत असा अधिकारी मी?

Image
तुकाराम मुंडे साहेबांनंतर असा (आय.ए.एस.) कर्तव्यदक्ष अधिकारी कधी पाहिला नाही किंवा नसेल! जाणूया या ह्या अधिकारी बद्दल थोडक्यात  पदभार स्वीकारण्याच्या दिवशी जेवण करणे सोडून तृतीयपंथीयांचे (हिजड्यांचे) प्रश्न सोडवण्या साठी जळगाव जिल्ह्यात असलेले वरणगाव शहर गाठले. 👇👇आणी आता थेट👇👇 अतिदुर्गम बोरमळीतील प्रसूत माता व नवजात शिशूची ह्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारीने भेट घेऊन:ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.. आपण गोष्ट करत आहोत जळगाव जिल्ह्यात असलेल्या आय एस एस अधिकारी म्हणजेच जळगाव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष कलेक्टर आयुष प्रसाद साहेबांबद्दल सर्वसाधारण असलेले व्यक्तीमत्व म्हणजे जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब. अतिदुर्गम बोरमळीतील गावातील भेटी प्रसंगी ह्या अधिकारी ने ग्रामस्थांशी थेट संवाद साधला, त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील समस्या जाणल्या, पाणीपुरवठा, जलजीवन मिशन, रस्ते, घरकुल, जात प्रमाणपत्र, शिधापत्रिका, आधार नोंदणी, वनहक्क दावे आदी विविध बाबतीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत तात्काळ कार्यवाहीसाठी आवश्यक ते आदेश निर्देश दिले. अतिदुर्गम भागात आरोग्य, रोजगार, उपजीविका, शिक्षण, वाहत...

1 लाखपर्यंत कर्जमाफी मंजूर, कांदा, कापसाचे भाव, पीक विमा नुकसान भरपाई, ज्या शेतकऱ्यांना सरकारी योजणांचा लाभ नाही मिळाला असे,लखपती दीदी,गॅस सिलेंडरचे 830 रुपये,साडी वाटप...इतर महत्वाची अपडेट...!

पीएम किसान योजनेसाठी किसान कार्ड अनिवार्य(कार्ड पाहिजेच तरच पैसे येणार


शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट**पूर्ण वाचा आणी सर्व शेतकरी आणी लाडक्या बहिणींना share करा

शेतकरी बांधवांसाठी सध्या अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. मजुरीपासून ते पिकविमा आणि सरकारी योजनांपर्यंत, शेतकऱ्यांच्या आयुष्यात फरक घडवणाऱ्या निर्णयांवर चर्चा होणं आवश्यक आहे. या ब्लॉगमध्ये आपण शेतकऱ्यांच्या फायद्यांच्या दृष्टीने घडलेल्या महत्त्वाच्या अपडेट्सवर एक नजर टाकूया.

हरभरा सोंगण्याची मजुरी – 500 रुपये

सध्या हरभरा सोंगण्यासाठी मजुरीचा दर 500 रुपयांवर पोचलेला आहे. काही ठिकाणी ही मजुरी त्यापेक्षाही जास्त आहे. शेतकऱ्यांसाठी ही माहिती महत्त्वाची ठरते.

 * एका मजुरासाठी आता सरासरी 500 रुपये खर्च अपेक्षित.

 * काही ठिकाणी, कामे वाढल्यामुळे दर अधिक आहे.

 * शेतकरी बांधवांना आपल्या बजेटात बदल करण्याची गरज निर्माण होते.

*वेगवेगळ्या भागातील मजुरीचे दर*

हरभरा सोंगणीसाठी वेगवेगळ्या भागात वेगवेगळे दर आहेत, जे आर्थिक परिस्थितीनुसार बदलतात.

 *काही जिल्ह्यांमध्ये मजुरीचा दर निश्चित 500 रुपये आहे.

 * अन्य कामाच्या मागणीप्रमाणे दर वाढतो.

 * मोठ्या शेतकऱ्यांना कामगार खर्च वाढल्यामुळे आर्थिक दबाव जाणवत आहे..

👍ग्रामीण महिलांसाठी लखपती दीदी योजनेची घोषणा🙏

ग्रामीण भागातील महिलांसाठी (लखपती दीदी) योजना मोठा आधार ठरतेय. या योजनेअंतर्गत महिलांना ५ लाख रुपयांपर्यंत मदतीचा लाभ होणार आहे.

 * महिला उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहन*

 * आर्थिक स्वावलंबनासाठी मोठी मदत.

 * पात्रतेनुसार अर्ज करा आणी लाभ घ्या.

*शेतकऱ्यांसाठी डीबीटी द्वारे पैसे वितरण करणारी बँक चा वापर*

सरकारने थेट DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.

 *15,794 लाभार्थी, 17 कोटींच्या निधीचे वितरण*

 *एक रुपयाही कपात न होता निधी थेट खात्यात वर्ग.

 *सहज आणि पारदर्शक व्यवहारामुळे शेतकऱ्यांना दिलासा.

👉लहान शेतजमिनींवर अधिक लक्ष द्यायला पाहिजे@

लहान शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त मदत जाहीर झालेली आहे.

 * दोन हेक्टरपेक्षा कमी जमिनीसाठी 1,000 रुपयांचे अनुदान मिळणार.

 *हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत मंजूर.

 * यामुळे छोटे शेतकरी मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला दिसतोय...

पीएम किसान योजनेसाठी किसान कार्ड अनिवार्य(कार्ड पाहिजेच तरच पैसे येणार)

पीएम किसान" योजनेअंतर्गत रक्कम मिळण्यासाठी फार्मर आयडी असणं गरजेचं आहे.

 * योग्य नोंदणी केल्याशिवाय शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही.

 * लवकरात लवकर आयडी काढून नोंदणी करणे आवश्यक.

👇👇ई-केवायसीची महत्वाची कशी खाली वाचा👇👇

ई-केवायसी प्रक्रियेअभावी अनेक शेतकरी लाभांपासून वंचित राहतात.

 * ई-केवायसी पूर्ण केल्यावरच रक्कम मिळते.

 * 5421 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित, निधी अडगळीत.

 * ई-केवायसीसाठी नजीकच्या केंद्रात जाऊन प्रक्रिया पूर्ण करा.

#कांदा आणि सोयाबीन विक्री दर#

 * कांदा: 300 ते 3800 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय.

 * सोयाबीन: अकोला येथे 4100 रुपयांपर्यंतचा जास्तीत जास्त दर.

 * मुदतवाढ: केंद्र शासनाने सोयाबीन खरेदीला 24 दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

(टमाटर उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी)

सध्याच्या परिस्थितीत टोमॅटोची घाऊक बाजारात स्थिती खालावली आहे.

 * दर: 5 रुपये प्रति किलोपर्यंत घट.

 * उत्पादक पैसे मिळवण्यासाठी अडचणीत.

 * सरकारने आधार देणं आवश्यक.

🙏शेतकऱ्यांचा पिकविमा आणि नुकसानभरपाई🙏

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 102 कोटी रुपये रखडलेले आहेत.

 * संयुक्त पंचनाम्यानुसार 32,899 शेतकऱ्यांची मागणी प्रलंबित.

* जलद मदत देण्याची आवश्यकता अधोरेखित.

👉शेतकऱ्यांसाठी इतर महत्त्वाच्या घोषणा

 * गॅस सिलेंडर: 830 रुपयांची रक्कम खात्यावर जमा.

 * महिलांसाठी मोफत साडी आणि हप्त्यांची घोषणा.

 * कापसाचे दर आणि विक्रीसाठी सध्याची स्थिती सुधारली नाही.

शेतकऱ्यांसाठी हा काळ आव्हानात्मक असूनही, सरकारी योजना आणि निर्णय काही प्रमाणात आधार देत आहेत. मजुरी दरांपासून ते महिलांसाठीच्या योजनांपर्यंत, या सर्व अपडेट्स शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने आहेत. आपणही वेळोवेळी या योजना समजून घेऊन त्यांचा योग्य फायदा घ्यावा.

शेतकऱ्यांसाठी महत्वाची प्रत्येक अपडेट वाचत रहा आणि तुमचा जिल्ह्यातील बाजारभावाबाबत कमेंट करून माहिती शेअर करा.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शेतकऱ्यांसाठी आनंदाची:फेब्रुवारी 2025:चार योजनांचे पैसे तुमच्या खात्यात..कोणत्या योजनेचा लाभ कसा घ्यावा...पात्रता,अटी, पीक विमा नुकसान भरपायी.. किती लाखानपर्यंत पर्यंत कर्ज माफी ...!

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष...अत्यंत महत्वाचा निर्णय आता मंत्रालयात (मुंबईला) जायची गरज नाही..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय..!

अपात्रता:-ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी नवीन नियम/अटी/शर्ती काय?