पदभार स्वीकारण्याच्या दिवशी जेवण करणे सोडून तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडवनारा आय.ए.एस. अधिकारी आजपर्यंत असा अधिकारी मी?

Image
तुकाराम मुंडे साहेबांनंतर असा (आय.ए.एस.) कर्तव्यदक्ष अधिकारी कधी पाहिला नाही किंवा नसेल! जाणूया या ह्या अधिकारी बद्दल थोडक्यात  पदभार स्वीकारण्याच्या दिवशी जेवण करणे सोडून तृतीयपंथीयांचे (हिजड्यांचे) प्रश्न सोडवण्या साठी जळगाव जिल्ह्यात असलेले वरणगाव शहर गाठले. 👇👇आणी आता थेट👇👇 अतिदुर्गम बोरमळीतील प्रसूत माता व नवजात शिशूची ह्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारीने भेट घेऊन:ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.. आपण गोष्ट करत आहोत जळगाव जिल्ह्यात असलेल्या आय एस एस अधिकारी म्हणजेच जळगाव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष कलेक्टर आयुष प्रसाद साहेबांबद्दल सर्वसाधारण असलेले व्यक्तीमत्व म्हणजे जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब. अतिदुर्गम बोरमळीतील गावातील भेटी प्रसंगी ह्या अधिकारी ने ग्रामस्थांशी थेट संवाद साधला, त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील समस्या जाणल्या, पाणीपुरवठा, जलजीवन मिशन, रस्ते, घरकुल, जात प्रमाणपत्र, शिधापत्रिका, आधार नोंदणी, वनहक्क दावे आदी विविध बाबतीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत तात्काळ कार्यवाहीसाठी आवश्यक ते आदेश निर्देश दिले. अतिदुर्गम भागात आरोग्य, रोजगार, उपजीविका, शिक्षण, वाहत...

लाडक्या बहीण साठी मोठी अपडेट: नवीन नियम केल्याने अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रवीण दरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली.. विडिओ मधे बघा...!नवीन नियमानुसार किती महिला अपात्र?l

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी, पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत आहेत. परंतु, या योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नवीन अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत.



#दरवर्षी KYC करणे झाले बंधनकारक#

लाडकी बहीण योजनेत सहभागी लाभार्थींनी दरवर्षी जून महिन्यात KYC करणे बंधनकारक असेल. 1 जून ते 1 जुलै या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यादरम्यान लाभार्थी जिवंत आहे का याचीही पडताळणी केली जाईल. यामुळे या योजनेत पारदर्शकता राखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

..👇दरवर्षी KYC करणे का बंधनकारक..VIDEO👇


👉2.63 कोटी महिलांची नोंदणी, परंतु👇

लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत तब्बल 2 कोटी 63 लाख महिलांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 2 कोटी 41 लाख महिला पात्र ठरल्या आहेत. परंतु, अजूनही 11 लाख अर्जांची छाननी प्रलंबित आहे. शिवाय, काही अर्ज आधारशी जोडलेले नाहीत, त्यामुळे ते प्रक्रियाधीन आहेत.



#250 लाखांपेक्षा अशा मोठ्या उत्पन्न असणाऱ्यांना योजनेतून वगळले जाणार#


ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न. अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, त्या कुटुंबातील महिलांना योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा उद्देश आहे की योजनेचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचावा आणि गरिब महिलांना आर्थिक मदत मिळावी.



सरकारने अलीकडेच योजनेच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्या 5 लाख महिलांना अपात्र ठरवले आहे. योजनेचा गैरफायदा टाळण्यासाठी आणि सरकारी खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

👍ह्या योजनेचा फायदा गरजूंपर्यंत कसा पोहोचेल?

सुधारणांमुळे या योजनेचा खरा लाभ फक्त गरजूंनाच मिळेल. सरकारला गरिबांना गरिबीतून बाहेर काढायचं आहे. टॅक्सपेयर्सचे पैसे योग्य ठिकाणी वापरले जातील याची खबरदारी घेतली जाते, याची खात्री करण्याचा हा प्रयत्न आहे.


*महाविकास सरकार सरकारवर काय आरोप*


सत्ताधारी सरकारने योजनेत केलेल्या बदलांवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यांच्या मतानुसार, निवडणुकीपूर्वी मोठी आश्वासने देऊन नंतर ती मागे घेतली जातात. लाडकी बहीण योजनेतील काही महिलांना अपात्र ठरवणे म्हणजे बहिणींवर अन्याय असल्याचा आरोप केला जात आहे.


लाडकी बहीण योजनेत केलेले हे बदल गरजूंपर्यंतच लाभ पोहोचवण्यासाठी आहेत. परंतु, या सुधारणांच्या अंमलबजावणीमध्ये सरकारने प्रामाणिकता व पारदर्शकता ठेवणाऱ्या योजनांचा विचार करणे महत्त्वाचे आहे. गरिब महिलांना आधार मिळावा आणि कोणताही गैरफायदा टाळला जावा.




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शेतकऱ्यांसाठी आनंदाची:फेब्रुवारी 2025:चार योजनांचे पैसे तुमच्या खात्यात..कोणत्या योजनेचा लाभ कसा घ्यावा...पात्रता,अटी, पीक विमा नुकसान भरपायी.. किती लाखानपर्यंत पर्यंत कर्ज माफी ...!

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष...अत्यंत महत्वाचा निर्णय आता मंत्रालयात (मुंबईला) जायची गरज नाही..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय..!

अपात्रता:-ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी नवीन नियम/अटी/शर्ती काय?