पदभार स्वीकारण्याच्या दिवशी जेवण करणे सोडून तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडवनारा आय.ए.एस. अधिकारी आजपर्यंत असा अधिकारी मी?

फोन रेकॉर्डिंग सोशल मीडियावर...चागलंच चर्चेत आहे. आशिष मगर यांनी सावरकरांच्या विचारांवर आणि संभाजी महाराजांविषयीच्या व्यक्तव्यांवर थेट आणि खणखणीत भाष्य करत एका सावरकर समर्थकाला त्याच्या दाव्यांसाठी खुलासा मागितला. या चर्चेत संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित काही महत्त्वाचे मुद्दे उघड झाले आहेत, जे भारतीय इतिहास आणि आपल्या संस्कृतीसाठी टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे.
संभाजी राजेंना दारुड्या म्हणून आणी अश्लील शब्द वापरल्याने सावरकर भक्ताला त्याची जागा दाखवून त्याचा माज उतरवला
👉सावरकर कोण होते?
विनायक दामोदर सावरकर म्हणजेच सावरकर, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक नावाजलेले नाव. ते क्रांतिकारक, लेखक आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचे प्रणेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वैचारिक लेखनामुळे आणि इतिहासावरील प्रभावामुळे त्यांना समर्थन मिळालं तसंच विरोधही झाला. सावरकरांनी लिहिलेल्या ऐतिहासिक ग्रंथांमुळे त्यांचं नाव कायम चर्चेत राहिलं आहे.
😡खाली वायरल कॉल रेकॉर्डिंग😡
#छत्रपती संभाजी महाराज कोण होते?
👉हिंदवी स्वराज्याचे दैवत शिवपुत्र होते.
छत्रपती संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे सुपुत्र आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांच्या शौर्य, कर्तृत्व आणि बलिदानासाठी आजही त्यांचं नाव इतिहासात अजरामर आहे. संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आपल्या जीवनाचा महान त्याग केला. त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे मराठ्यांनी मुघलांविरुद्ध अनेक विजय मिळवले
सावरकरांचे वादग्रस्त विचार हे खरे आहे का नाही हे त्या पुस्तकातच समजेल...
संभाजी महाराजांबद्दल सावरकरांनी काही नकारात्मक विधानं केली, ज्यामुळे संभाजी महाराजांच्या चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सावरकरांनी लिहिलं की संभाजी महाराजांना काही वैयक्तिक दुर्गुण होते, जसे की मद्यसेवनाचं व्यसन. यावरून अनेक मतभेद झाले. या फोन रेकॉर्डिंगमध्ये आशिष मगर यांनी सावरकर समर्थकाला विचारलं की हे विधान कोणत्या आधारावर केलं होतं आणि त्याच्या पुराव्यांसाठी स्पष्टीकरण मागितलं.
#आशिष मगर सर काय बोलले#
मावळा आशिष मगर यांनी संभाजी महाराजांचे नुसते कौतुकच केलं नाही, तर सावरकरांच्या विधानांचे खंडनही केलं. त्यांनी या विधानांचा आधार विचारला, आणि तसंच असे दावे करताना ऐतिहासिक पुराव्यांची आवश्यकता का आहे...
शंभू राजेंना दारुड्या म्हणून आणी अश्लील शब्द वापरल्याने सावरकर भक्ताला त्याची जागा दाखवून त्याचा माज उतरवला, यांनी सावरकर समर्थकाला प्रतिप्रश्न करत पुरावे सादर करण्याचं आव्हान दिलं.
...इतिहासकार आणि त्यांचा प्रभाव...
सावरकरांसारख्या लेखकांनी त्यांच्या काळातल्या उपलब्ध साधनांवर आधारित लिखाण केलं पाहिजे होत...पण या लिहिताना माणसांच्या मनांवर काय परिणाम होतो, आपण काय लिहितो, याची जबाबदारी घेऊन इतिहासकार (संशोधक)माहिती लिहायला पाहिजे...संभाजी महाराजांच्या जीवनाविषयी सावरकरांनी नोंदवलेली विधानं अर्धवट माहितींवर आधारित होती का?
#शंभूराजे एक हुशार व्यक्ती-मत्व आणी आमचा देव-दैवत शिवरायांचे पुत्र होते म्हणजे ते पण देवच ना#
संभाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धाच नव्हते तर....विद्वान, स्वराज्य रक्षक, धर्मरक्षक, धर्मवीर,... देखील होते. त्यांचं रक्त फक्त त्यांनी अनेक भाषा अवगत म्हणजे संस्कृत, मराठी अशा बऱ्याचशा त्यांना अवगत केल्या होत्या आणि साहित्यनिर्मिती देखील केली. त्यांच्या श्रेष्ठ बलिदानामुळे मराठा साम्राज्याला कायमचं बळ मिळालं. त्यांच्या जीवनाविषयी अशा नकारात्मक विधानांनी त्यांच्या योगदानाला कमी लेखण्याचा कोणताही प्रयत्न थांबला पाहिजे, अशी मागणी अनेक केली..
#जातीवाद#
रेकॉर्डिंग मधे अजून एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला तो म्हणजे जातीवाद#
काही विचारांचे लोक संभाजी महाराजांचे वर्णन जातीवाद करून दृष्टीकोन ठेवून करत होते, इतिहास हा वस्तुनिष्ठ असावा आणि कोणत्याही जातीचं असू नये.
#संभाजी महाराजांसाठी समर्पण#
संभाजी महाराजांच्या योगदानासाठी महाराष्ट्रात 'बलिदान मास' साजरा केला जातो. परंतु, हा मास साजरा करणं ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड आहे. आशिष यांनी यावर ठाम भूमिका घेतली की संभाजी महाराजांविषयी आदर हा एखाद्या मासाचं पालन करूनच सिद्ध होतो असं नाही, तर त्यांच्या विचारांना आपल्या कृतीतून जागवलं पाहिजे.
**सावरकर भक्ताचा माज का उतरला?
आशिष यांनी या फोन संभाषणात सावरकर भक्ताला त्याचे दावे सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे मागितले आणि त्याच्या वादांतील त्रुटी दाखवल्या. त्यांनी संभाजी महाराजांच्या बदनामीचा तीव्र विरोध करत सत्य लढवण्याची गरज अधोरेखित केली. इतिहास हा अभ्यास करून आणि तथ्यांवर आधारित असावा, असा त्यांचा सक्त आग्रह होता.
#आपला इतिहास समजून घेण्याचं महत्त्व#
इतिहास हा केवळ घटना सांगणारा नाही; तो आपली ओळख आणि संस्कृती स्पष्ट करणारा महत्त्वाचा भाग आहे. संभाजी महाराज आणि सावरकर यांसारख्या व्यक्तिमत्त्वांविषयी चर्चा करून अधिक माहिती मिळवणं गरजेचं आहे, पण त्याचबरोबर आदर आणि वस्तुनिष्ठतेचं भान राखणं तितकंच महत्त्वाचं आहे..
संभाजी महाराजांविषयी सावरकरांनी केलेल्या विधानांवर त्या पुस्तकातील पानावर खरोखर लिहिले असेल तर मराठ्यांनो ते ज्या पण दुकानात असेल तर सर्वांनी आक्रमक आंदोलन करा...खाली कॉमेंट करून... सर्वीकडे शेअर.. करा..😡कॉल रेकॉर्डिंग व्हायरलं😡 संभाजी राजेंना दारुड्या म्हणून आणी अश्लील शब्द वापरल्याने सावरकर भक्ताला त्याची जागा दाखवून त्याचा माज उतरवला..
😡
ReplyDelete