पदभार स्वीकारण्याच्या दिवशी जेवण करणे सोडून तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडवनारा आय.ए.एस. अधिकारी आजपर्यंत असा अधिकारी मी?

Image
तुकाराम मुंडे साहेबांनंतर असा (आय.ए.एस.) कर्तव्यदक्ष अधिकारी कधी पाहिला नाही किंवा नसेल! जाणूया या ह्या अधिकारी बद्दल थोडक्यात  पदभार स्वीकारण्याच्या दिवशी जेवण करणे सोडून तृतीयपंथीयांचे (हिजड्यांचे) प्रश्न सोडवण्या साठी जळगाव जिल्ह्यात असलेले वरणगाव शहर गाठले. 👇👇आणी आता थेट👇👇 अतिदुर्गम बोरमळीतील प्रसूत माता व नवजात शिशूची ह्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारीने भेट घेऊन:ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.. आपण गोष्ट करत आहोत जळगाव जिल्ह्यात असलेल्या आय एस एस अधिकारी म्हणजेच जळगाव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष कलेक्टर आयुष प्रसाद साहेबांबद्दल सर्वसाधारण असलेले व्यक्तीमत्व म्हणजे जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब. अतिदुर्गम बोरमळीतील गावातील भेटी प्रसंगी ह्या अधिकारी ने ग्रामस्थांशी थेट संवाद साधला, त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील समस्या जाणल्या, पाणीपुरवठा, जलजीवन मिशन, रस्ते, घरकुल, जात प्रमाणपत्र, शिधापत्रिका, आधार नोंदणी, वनहक्क दावे आदी विविध बाबतीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत तात्काळ कार्यवाहीसाठी आवश्यक ते आदेश निर्देश दिले. अतिदुर्गम भागात आरोग्य, रोजगार, उपजीविका, शिक्षण, वाहत...

रिल्स वरील वाकड तिकडं नाचणाऱ्याला तुम्ही लाईक करता पण या छोट्या दोन जुळ्यामुलीअडीच वर्षाच्या असल्यापासूनच या दोघींची हा प्रवास सुरु झाला होता,

रिल्स वरील वाकड तिकडं नाचणाऱ्याला तुम्ही लाईक करता पण या छोट्या दोन जुळ्यामुलीअडीच वर्षाच्या असल्यापासूनच या दोघींची हा प्रवास सुरु झाला होता,







12 महिन्यात कमीतकमी 12 गडकिल्ले या संकल्पनेतून सुरू झालेला हा प्रवास लवकरच सर्वात लहान वयात 100 गडकिल्ले सर करण्याच्या विक्रमापर्यंत पोहचला..आपण जो Basic इतिहास चौथीमध्ये गेल्यावर शिकलो तेवढा किंवा त्यापेक्षा जास्त इतिहासाची माहिती या दोघींना या वयातच आहे खरंच खूप कौतुकास्पद अशी कामगिरी करणारे लेकरांचं कौतुक व्हायलाच पाहिजे हेच खरे संस्कार आहे..

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शेतकऱ्यांसाठी आनंदाची:फेब्रुवारी 2025:चार योजनांचे पैसे तुमच्या खात्यात..कोणत्या योजनेचा लाभ कसा घ्यावा...पात्रता,अटी, पीक विमा नुकसान भरपायी.. किती लाखानपर्यंत पर्यंत कर्ज माफी ...!

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष...अत्यंत महत्वाचा निर्णय आता मंत्रालयात (मुंबईला) जायची गरज नाही..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय..!

अपात्रता:-ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी नवीन नियम/अटी/शर्ती काय?