कोणत्या 8 जिल्ह्यात आंबीया बहार योजना राज्य सरकार राबवत? कोणत्या फळानसाठी ही योजना?
ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंद असणे आवश्यक..
👇मुख्यमंत्री सहायता निधी 👇
https://www.indiannews.online/2025/01/blog-post_28.html?m=1नाहीतर 12 जून 2024 च्या शासन निर्णयानुसार सर्व तरतुदी नुसार 7/12 उताऱ्यावरील ई पीक पाहणी नोंदणी असलेले सर्व प्रकारचे पीक विमे केलेले अर्ज रद्द करण्यात येतील..फळ पीक विम्याचा लाभ मिळणार नाही!
हवामान आधारित पीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना यासाठी ईपीक पाहणी करने अत्यंत गरजेचं आहे.
12 जून 2024 च्या निर्णयान्वये राज्यात भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत ह्या 8 लिंबुवर्गीय फळासाठी मृग बहार योजना.. 👇👇
यामध्ये संत्रा, मोसंबी, द्राक्ष,चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ या फळासाठी आंबीया बहार योजना तर👇
🙏शेअर करा 🙏
जळगाव, हिंगोली, यवतमाळ, नांदेड,रत्नागिरी, कोल्हापूर, वर्धा, सिंधुदुर्ग फक्त ह्या जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे.
ह्या 8 जिल्ह्यात आंबीया बहार योजना: जि.आर. ची अंमलबजावणी जारी, कोणत्या फळासाठी ही योजना?
Comments
Post a Comment