पदभार स्वीकारण्याच्या दिवशी जेवण करणे सोडून तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडवनारा आय.ए.एस. अधिकारी आजपर्यंत असा अधिकारी मी?

Image
तुकाराम मुंडे साहेबांनंतर असा (आय.ए.एस.) कर्तव्यदक्ष अधिकारी कधी पाहिला नाही किंवा नसेल! जाणूया या ह्या अधिकारी बद्दल थोडक्यात  पदभार स्वीकारण्याच्या दिवशी जेवण करणे सोडून तृतीयपंथीयांचे (हिजड्यांचे) प्रश्न सोडवण्या साठी जळगाव जिल्ह्यात असलेले वरणगाव शहर गाठले. 👇👇आणी आता थेट👇👇 अतिदुर्गम बोरमळीतील प्रसूत माता व नवजात शिशूची ह्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारीने भेट घेऊन:ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.. आपण गोष्ट करत आहोत जळगाव जिल्ह्यात असलेल्या आय एस एस अधिकारी म्हणजेच जळगाव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष कलेक्टर आयुष प्रसाद साहेबांबद्दल सर्वसाधारण असलेले व्यक्तीमत्व म्हणजे जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब. अतिदुर्गम बोरमळीतील गावातील भेटी प्रसंगी ह्या अधिकारी ने ग्रामस्थांशी थेट संवाद साधला, त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील समस्या जाणल्या, पाणीपुरवठा, जलजीवन मिशन, रस्ते, घरकुल, जात प्रमाणपत्र, शिधापत्रिका, आधार नोंदणी, वनहक्क दावे आदी विविध बाबतीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत तात्काळ कार्यवाहीसाठी आवश्यक ते आदेश निर्देश दिले. अतिदुर्गम भागात आरोग्य, रोजगार, उपजीविका, शिक्षण, वाहत...

तिरंगा रॅली:- भारतीय लष्कराच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जळगाव शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन.!

 🇮🇳 भारतीय सुरक्षा दलांना जळगावकरांचे अभिवादन! 

पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या हल्ल्याचा निषेध म्हणून आणि भारतीय लष्कराच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जळगाव शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले...

*🇮🇳 ऑपरेशन सिंदूर:🇮🇳*

भारतीय लष्कराने या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानात थेट घुसून ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे पार पाडले. या धाडसी कारवाईत लष्कराने आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवले.

🇮🇳🇮🇳 तिरंगा रॅलीत सहभागी मंडळी:

🇮🇳 मा. ना. श्री. गिरीश महाजन, मंत्री जलसंपदा

🇮🇳खा. मा. श्रीमती स्मिताताई वाघ

🇮🇳आ. मा. श्री. सुरेश दामू भोळे (राजूमामा)

🇮🇳कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद साहेब

🇮🇳मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल

🇮🇳उत्साह पूर्ण रॅली🇮🇳

👉 ‘भारत माता की जय! जय हिंद!’ या घोषणांनी जळगाव शहर दणाणून गेले. नागरिकांनी देशभक्तीची प्रेरणा देणाऱ्या तिरंगा रॅलीत सहभाग घेतला आणि भारतीय सुरक्षा दलांना सलाम केला..

Comments

Popular posts from this blog

शेतकऱ्यांसाठी आनंदाची:फेब्रुवारी 2025:चार योजनांचे पैसे तुमच्या खात्यात..कोणत्या योजनेचा लाभ कसा घ्यावा...पात्रता,अटी, पीक विमा नुकसान भरपायी.. किती लाखानपर्यंत पर्यंत कर्ज माफी ...!

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष...अत्यंत महत्वाचा निर्णय आता मंत्रालयात (मुंबईला) जायची गरज नाही..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय..!

अपात्रता:-ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी नवीन नियम/अटी/शर्ती काय?