भाजपा जळगाव महानगर!राजमाता पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त महादेव मंदिर येथे महाआरती.!प्रतिमापूजन व माल्यार्पण..!

Image
राजमाता पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त👇👇 1. महादेव मंदिर येथे महाआरती 2.प्रतिमापूजन व माल्यार्पण 👉👉सर्व कार्यकर्त्यांना सस्नेह नमस्कार,       भाजप नेते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मा.ना.श्री. गिरीशभाऊ महाजन (जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री), मा.ना. रक्षाताई खडसे (केंद्रीय राज्यमंत्री युवक कल्याण व क्रीडा), मा.खासदार स्मिताताई वाघ, जळगाव शहराचे आमदार मा.श्री. सुरेश दामु भोळे (राजुमामा), जिल्हाध्यक्ष श्री. दिपकदादा सूर्यवंशी  या  मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडेल..  *महादेव मंदिर महाआरती* करण्यात येणार असून - *दिनांक- ३१/०५/२०२५* - *महादेव मंदिर, गोलानी मार्केट जळगाव* - *वेळ- सकाळी ०९:०० वाजता* *२. “प्रतिमापूजन व माल्यार्पण”* करण्यात येणार असून - *दिनांक- ३१/०५/२०२५* - *भाजपा कार्यालय जीएम फाउंडेशन जळगाव* 👉वेळ- सकाळी ०९:३० वाजता भाजपा महिला मोर्चा जळगाव महानगर च्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष केतकी ताई पाटील, प्रदेश सचिव रेखाताई वर्मा, जिल्हाध्यक्ष महानगर भारतीताई सोनवणे* यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेले असून भारतीय...

श्रीमती स्मिता ताईंना संसदरत्न पुरस्कार २०२५ जाहीर..! जाणून घ्या ह्या वर्षीचे महाराष्ट्र राज्यातील संसदरत्न पुरस्कार पाप्त खासदार?

ह्या वर्षीही महाराष्ट्र राज्याने संसदेत आपली छाप सोडली प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि ई-मॅगझिन प्रेसेन्स यांच्या वतीने दिला जाणारा ‘संसदरत्न पुरस्कार २०२५ खासदार स्मिता ताईंना जाहीर झाला आहे. संसदेत केलेल्या कामगिरीची दखल घेत ताईंना हा सन्मान मिळणं, ही स्मिता ताईनं साठी अत्यंत गौरवाची, अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे.
या गौरवाच्या क्षणी महायुतीचे सर्व आमदार, पक्षश्रेष्ठी, सहकारी, महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी,कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनी तसेच ज्ञात अज्ञात मदत करणारे सर्व हितचिंकाचे आभार..
संसदीय कामकाजात महाराष्ट्र राज्य नेहमीच आघाडीवर राहिलं आहे.
यंदाही महाराष्ट्राने आपली छाप उमटवत संसद भवन गाजवले. सुप्रिया सुळे ,श्री.श्रीरंग बारणे,श्री. अरविंद सावंत, श्री नरेश म्हस्के, डॉ.मेघा कुलकर्णी,वरर्षा गायकवाड हे संसदरत्न पुरस्कार प्राप्त खासदार आहेत त्यांनाही हा पूरस्कार मिळाल्याचा ताईंनी आनंद होत आहे असे म्हटले.
हा सन्मान मला जनतेच्या आणि पक्षाच्या भूमिका संसदेत अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रेरणा देणारा ठरेल.

हा पुरस्कार म्हणजे केवळ ताईंच्च्या वैयक्तिक प्रयत्नांची पावती नाही, तर तो ताईंच्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या अमर्याद विश्वासाचे, आशीर्वादाचे आणि पाठिंब्याचे प्रतीक आहे. त्यांच्या आशा-अपेक्षा माझ्यासाठी नेहमीच प्रेरणास्त्रोत राहिल्या आहेत. त्यामुळे हा गौरव ताई त्यांच्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला, कार्यकर्त्याला आणि हितचिंतकाला समर्पित करत आहे.

Comments

Popular posts from this blog

शेतकऱ्यांसाठी आनंदाची:फेब्रुवारी 2025:चार योजनांचे पैसे तुमच्या खात्यात..कोणत्या योजनेचा लाभ कसा घ्यावा...पात्रता,अटी, पीक विमा नुकसान भरपायी.. किती लाखानपर्यंत पर्यंत कर्ज माफी ...!

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष...अत्यंत महत्वाचा निर्णय आता मंत्रालयात (मुंबईला) जायची गरज नाही..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय..!

अपात्रता:-ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी नवीन नियम/अटी/शर्ती काय?