सर्व विजग्राहकांना व वितरण कंपनीच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना अत्यंत महत्वाची सूचना

विजग्राहकांना व वितरण कंपनीच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना सुचित करण्यात येत आहे की वीज कायदा 2003 कलम 55 नुसार स्मार्टवीज मीटर लावणे बंधनकारक नाही आणि आणि आपल्याकडे येणाऱ्या जे ठेकेदार आहेत जे वीज मीटर बदलण्यासाठी येतात ती एक नोडल एजन्सी आहे.


या नोडल इंजन्सीला आपण जर वीज मीटर लावू नये असं सांगितल्यास त्यांनी जर अमान्य केलं तर त्यांना हाकलून लावायचं कारण नोडल एजन्सीला हाकलून लावणं हा काही सरकारी कामात अडथळा आणण्यासारखे नाहीये,

कायद्यानुसार सरकारी कामात अडचण आणणे ही केस आपल्यावर लागू शकत नाही आणि आलेल्या ठेकेदारांना हे मीटर लावणे कंपल्सरी आहे. 

याची गव्हर्मेंट जीआर ची कॉपी मागायची जे ते तुम्हाला देऊ शकत नाही आणि हे मीटर लावणे ताबडतोब सर्वांनी बंद करावे कारण या मीटरचा वेगवान फिरल्याने वीज भरता भरता आपल्याला अतोनात त्रास होणार आहे, आणि एक वेळा जर का हे मीटर लावले तर त्याला पुन्हा कोणीही परत काढू शकणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी.

सर्व विजग्राहकांना व वितरण कंपनीच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना अत्यंत महत्वाची सूचना देण्यात आल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

शेतकऱ्यांसाठी आनंदाची:फेब्रुवारी 2025:चार योजनांचे पैसे तुमच्या खात्यात..कोणत्या योजनेचा लाभ कसा घ्यावा...पात्रता,अटी, पीक विमा नुकसान भरपायी.. किती लाखानपर्यंत पर्यंत कर्ज माफी ...!

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष...अत्यंत महत्वाचा निर्णय आता मंत्रालयात (मुंबईला) जायची गरज नाही..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय..!

सातारा न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला