पदभार स्वीकारण्याच्या दिवशी जेवण करणे सोडून तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडवनारा आय.ए.एस. अधिकारी आजपर्यंत असा अधिकारी मी?

Image
तुकाराम मुंडे साहेबांनंतर असा (आय.ए.एस.) कर्तव्यदक्ष अधिकारी कधी पाहिला नाही किंवा नसेल! जाणूया या ह्या अधिकारी बद्दल थोडक्यात  पदभार स्वीकारण्याच्या दिवशी जेवण करणे सोडून तृतीयपंथीयांचे (हिजड्यांचे) प्रश्न सोडवण्या साठी जळगाव जिल्ह्यात असलेले वरणगाव शहर गाठले. 👇👇आणी आता थेट👇👇 अतिदुर्गम बोरमळीतील प्रसूत माता व नवजात शिशूची ह्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारीने भेट घेऊन:ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.. आपण गोष्ट करत आहोत जळगाव जिल्ह्यात असलेल्या आय एस एस अधिकारी म्हणजेच जळगाव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष कलेक्टर आयुष प्रसाद साहेबांबद्दल सर्वसाधारण असलेले व्यक्तीमत्व म्हणजे जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब. अतिदुर्गम बोरमळीतील गावातील भेटी प्रसंगी ह्या अधिकारी ने ग्रामस्थांशी थेट संवाद साधला, त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील समस्या जाणल्या, पाणीपुरवठा, जलजीवन मिशन, रस्ते, घरकुल, जात प्रमाणपत्र, शिधापत्रिका, आधार नोंदणी, वनहक्क दावे आदी विविध बाबतीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत तात्काळ कार्यवाहीसाठी आवश्यक ते आदेश निर्देश दिले. अतिदुर्गम भागात आरोग्य, रोजगार, उपजीविका, शिक्षण, वाहत...

सरपंच मंगेश साबळे पुन्हा चर्चेत..!साडी घालून बाईच्या वेशात छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत कशामुळे आंदोलन.. करत आहे..?

राजकारण

🇮🇳खाली लिंक पुर्ण वाचून झाल्या वर क्लीक करा 🇮🇳

छत्रपती संभाजी नगर येथील...जळगांव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील गडखाब गावाची जलजीवन मिशन अंतर्गत मिळालेल्या योजनेचा अधिकारी वर्ग व इतर वर्गाकडून बट्ट्याबोळ झाला...



पण अजुनही ५ वर्षांपासून गावाला पिण्याच्या पाण्याचा थेंब ही दिसला नाही..


  👇सर्व महत्वाची माहिती विडिओ सहित पूर्ण वाचा 👇
https://timeindianexpressein.blogspot.com/2025/02/blog-post_10.html

आम्ही ही म्हणजे गडखाब गावाचे ग्रामस्थ जि प . सीईओ पर्यंत जाऊन या कामाची चौकशी करावी अशी मागणी केली तसेच डेप्युटी इंजिनिअर यांच्याकडे सुद्धा चौकशी करण्याची मागणी केली,तसेच पालकमंत्री, आमदार,व इतर लोकप्रतिनिधी यांच्या कडे सुद्धा चौकशीची मागणी केली परंतु त्या अजुनही आम्हाला न्याय मिळाला नाही अजुनही गडखाब गाव हे पिण्याच्या पाण्यापासुन वंचित आहे तरी मुख्यमंत्री म. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या कामाची चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा ______मी एक सामान्य कार्यकर्ता _____जय श्रीराम जय शिवराय.. जय शंभूराजे... 🙏जय संविधान...


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शेतकऱ्यांसाठी आनंदाची:फेब्रुवारी 2025:चार योजनांचे पैसे तुमच्या खात्यात..कोणत्या योजनेचा लाभ कसा घ्यावा...पात्रता,अटी, पीक विमा नुकसान भरपायी.. किती लाखानपर्यंत पर्यंत कर्ज माफी ...!

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष...अत्यंत महत्वाचा निर्णय आता मंत्रालयात (मुंबईला) जायची गरज नाही..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय..!

अपात्रता:-ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी नवीन नियम/अटी/शर्ती काय?