सरपंच मंगेश साबळे पुन्हा चर्चेत..!साडी घालून बाईच्या वेशात छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत कशामुळे आंदोलन.. करत आहे..?

राजकारण

🇮🇳खाली लिंक पुर्ण वाचून झाल्या वर क्लीक करा 🇮🇳

छत्रपती संभाजी नगर येथील...जळगांव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील गडखाब गावाची जलजीवन मिशन अंतर्गत मिळालेल्या योजनेचा अधिकारी वर्ग व इतर वर्गाकडून बट्ट्याबोळ झाला...



पण अजुनही ५ वर्षांपासून गावाला पिण्याच्या पाण्याचा थेंब ही दिसला नाही..


  👇सर्व महत्वाची माहिती विडिओ सहित पूर्ण वाचा 👇
https://timeindianexpressein.blogspot.com/2025/02/blog-post_10.html

आम्ही ही म्हणजे गडखाब गावाचे ग्रामस्थ जि प . सीईओ पर्यंत जाऊन या कामाची चौकशी करावी अशी मागणी केली तसेच डेप्युटी इंजिनिअर यांच्याकडे सुद्धा चौकशी करण्याची मागणी केली,तसेच पालकमंत्री, आमदार,व इतर लोकप्रतिनिधी यांच्या कडे सुद्धा चौकशीची मागणी केली परंतु त्या अजुनही आम्हाला न्याय मिळाला नाही अजुनही गडखाब गाव हे पिण्याच्या पाण्यापासुन वंचित आहे तरी मुख्यमंत्री म. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या कामाची चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा ______मी एक सामान्य कार्यकर्ता _____जय श्रीराम जय शिवराय.. जय शंभूराजे... 🙏जय संविधान...


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शेतकऱ्यांसाठी आनंदाची:फेब्रुवारी 2025:चार योजनांचे पैसे तुमच्या खात्यात..कोणत्या योजनेचा लाभ कसा घ्यावा...पात्रता,अटी, पीक विमा नुकसान भरपायी.. किती लाखानपर्यंत पर्यंत कर्ज माफी ...!

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष...अत्यंत महत्वाचा निर्णय आता मंत्रालयात (मुंबईला) जायची गरज नाही..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय..!

सातारा न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला