Posts

Showing posts from August, 2025

धक्कादायक खुलासा::सोनिया गांधी आणि हाफिज सईद यांची भेट

Image
कर्नल पुरोहित यांचे पाकिस्तानमधील हेरगिरीचे नेटवर्क इतके मजबूत होते की दहशतवादी हाफिज सईद आणि लखवी देखील त्याला घाबरत होते कर्नल पुरोहित यांची ९ वर्षांनी नवी मुंबईतील तळोजा तुरुंगातून सुटका झाली आहे. त्यांच्या सुटकेनंतर अनेक खुलासे समोर येत आहेत, जे डेटा सायंटिस्ट गौरव प्रधान यांनी केले आहेत!!  डॉक्टर गौरव प्रधान यांनी अनेक मोठ्या नेत्यांवर खूप गंभीर आरोप केले आहेत, ज्याची सत्यता तपासणे खूप महत्वाचे झाले आहे *सोनिया गांधी आणि हाफिज सईद यांची भेट👇 डॉक्टर प्रधान यांनी खुलासा केला आहे की सोनिया गांधी आणि हाफिज सईद २०१० मध्ये भेटणार होते. पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईद २०१० मध्ये इटालियन माताला भेटू इच्छित होता, पण इटालियन माता यांनी नकार दिला कारण त्यात खूप धोका होता.  सोनिया गांधींची दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती ही काही नवीन गोष्ट नाही, याआधी माजी कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांनीही आझमगडमधील एका निवडणूक सभेत कबूल केले आहे की बाटला हाऊस एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे फोटो पाहून सोनिया गांधी रडल्या होत्या *दाऊदला वाचवण्यासाठी अजित डोभाल यांना अटक :- डॉक्टर प्रधान यांन...

आता वारसा हक्काने नोकरी मिळणार..! महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय पावसाळी अधिवेशन 2025.

Image
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार वारसा हक्काने नोकरी मिळणार, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय पावसाळी अधिवेशन 2025 महाराष्ट्रातील वारसा हक्काने नोकरी मिळण्याच्या संदर्भात अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. काही वर्षांपूर्वी क्लास थ्री आणि क्लास फोर या पदांवर वारसा हक्काने भरती होत असे, पण गेल्या १५ वर्षांपासून या पदांच्या भरतीवर बंदी होती. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या अलीकडील निर्णयानंतर हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. या लेखात आपण या निर्णयाचा तपशील, त्याचा परिणाम आणि भविष्यातील वाटचाल याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत. वारसा हक्काने पदभरणीचा इतिहास आणि अडथळे गेल्या काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासन वारसा हक्कानुसार क्लास थ्री आणि क्लास फोर पदांवर भरती करत असे. मात्र, विविध कारणांमुळे आणि न्यायालयीन अडचणींमुळे ही प्रक्रिया बंद झाली. या संदर्भात, विशेषतः सफाई कामगारांच्या पदांसाठी वारसा हक्काने भरती करण्याचा विषय महत्त्वाचा होता. पण काही काळासाठी या भरतीवर स्थगिती आली होती आणि शासनाने नवीन शासनादेश (जीआर) काढूनही न्यायालयीन अडथळ्यांना तोंड द्यावे लागले. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि त्याचा पर...

सरकारी/निमसरकारी / तथा खाजगी कार्यालय या सर्व कार्या लयातील कर्मचारी वर्गाकडे लक्ष केंद्रीत करणे शासनाचे मुख्य उद्देश्य काय आहे?

Image
सरकारी / निमसरकारी / तथा खाजगी कार्यालय / संस्था / संघटना / कार्यालय / ऑफीस / आणि सर्वांत महत्वाचे महानगर / नगर पालीका / नगर परिषद / जिल्हा परिषद / पंचायत समिती / ग्रामपंचायतीच्या कार्यालयीन कर्मचारी साठी त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टीकोन त्यांच्या साठी त्यांच्या कुटुबासाठी सोयी सुविधा चा अभाव आपणास प्रत्येक कार्यालयात पहावयास अनुभवयास मिळत आहे पण सरासर हे चुकीच आहे. गावाचा / तालुक्याचा / जिल्हाचा / महाराष्ट्राच्या विकासा चा मुळे पाया कर्मचारी / कामगार / शिपाई / सफाई गार / कामगार / आरोग्य / अंगणवाडी / आशा / स्वयंसेविका / हे आहेत पण जर का? शासनाने या सर्वांकडे दुर्लक्ष करण्याचा जराही प्रयत्न केला तर सर्व सामान्य गोर गरीब / कष्टकरी / कामगार / शेत मजुर / या सर्वावर त्याचा परिणाम जाणवतो म्हणून विकासा चा मुळ पाया म्हणून या सर्व कार्या लयातील कर्मचारी वर्गाकडे लक्ष केंद्रीत करणे शासनाचे मुख्य उद्देश्य आहे. कोरोना काळात या सर्व कर्मचारी वर्गाने आपला जिव मुठीत धरून सर्वसामान्य जनतेसाठी रस्तेवर उतरून जिवाची प्राणाची कसलीही पर्वा न करता कुटूंबांची चिंता न करता ईतरांना सुख सोयी सुविधा मिळवून देणे ...

सर्व विजग्राहकांना व वितरण कंपनीच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना अत्यंत महत्वाची सूचना

Image
विजग्राहकांना व वितरण कंपनीच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना सुचित करण्यात येत आहे की वीज कायदा 2003 कलम 55 नुसार स्मार्टवीज मीटर लावणे बंधनकारक नाही आणि आणि आपल्याकडे येणाऱ्या जे ठेकेदार आहेत जे वीज मीटर बदलण्यासाठी येतात ती एक नोडल एजन्सी आहे. या नोडल इंजन्सीला आपण जर वीज मीटर लावू नये असं सांगितल्यास त्यांनी जर अमान्य केलं तर त्यांना हाकलून लावायचं कारण नोडल एजन्सीला हाकलून लावणं हा काही सरकारी कामात अडथळा आणण्यासारखे नाहीये, कायद्यानुसार सरकारी कामात अडचण आणणे ही केस आपल्यावर लागू शकत नाही आणि आलेल्या ठेकेदारांना हे मीटर लावणे कंपल्सरी आहे.  याची गव्हर्मेंट जीआर ची कॉपी मागायची जे ते तुम्हाला देऊ शकत नाही आणि हे मीटर लावणे ताबडतोब सर्वांनी बंद करावे कारण या मीटरचा वेगवान फिरल्याने वीज भरता भरता आपल्याला अतोनात त्रास होणार आहे,  आणि एक वेळा जर का हे मीटर लावले तर त्याला पुन्हा कोणीही परत काढू शकणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. सर्व विजग्राहकांना व वितरण कंपनीच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना अत्यंत महत्वाची सूचना देण्यात आल्या आहेत.