Posts

Showing posts from April, 2025

भाजपा जळगाव महानगर!राजमाता पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त महादेव मंदिर येथे महाआरती.!प्रतिमापूजन व माल्यार्पण..!

Image
राजमाता पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त👇👇 1. महादेव मंदिर येथे महाआरती 2.प्रतिमापूजन व माल्यार्पण 👉👉सर्व कार्यकर्त्यांना सस्नेह नमस्कार,       भाजप नेते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मा.ना.श्री. गिरीशभाऊ महाजन (जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री), मा.ना. रक्षाताई खडसे (केंद्रीय राज्यमंत्री युवक कल्याण व क्रीडा), मा.खासदार स्मिताताई वाघ, जळगाव शहराचे आमदार मा.श्री. सुरेश दामु भोळे (राजुमामा), जिल्हाध्यक्ष श्री. दिपकदादा सूर्यवंशी  या  मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडेल..  *महादेव मंदिर महाआरती* करण्यात येणार असून - *दिनांक- ३१/०५/२०२५* - *महादेव मंदिर, गोलानी मार्केट जळगाव* - *वेळ- सकाळी ०९:०० वाजता* *२. “प्रतिमापूजन व माल्यार्पण”* करण्यात येणार असून - *दिनांक- ३१/०५/२०२५* - *भाजपा कार्यालय जीएम फाउंडेशन जळगाव* 👉वेळ- सकाळी ०९:३० वाजता भाजपा महिला मोर्चा जळगाव महानगर च्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष केतकी ताई पाटील, प्रदेश सचिव रेखाताई वर्मा, जिल्हाध्यक्ष महानगर भारतीताई सोनवणे* यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेले असून भारतीय...

काश्मीर समस्येवर कायमचा उपाय? बीना हिंसाचे बघा उपाय करुन..!

Image
काश्मीरला जाऊ नका!!, अमरनाथ यात्रा करू नका! मी एक सैनिक आहे आणि मी तुम्हा सर्वांना काळजीने विचारत आहे की, जर आपण सर्वांनी तीन-चार वर्षे अमरनाथ यात्रा करणे थांबवले तर आपण मरणार का? आमची ही तीर्थयात्रा काश्मिरींसाठी उपजीविकेचे साधन आहे!! हेच काश्मिरी आपल्या सुरक्षा दलांवर जसे की बीएसएफ, एसआरपीएफ, सीआरपीएफ, आयपीएस, आयएएस जवानांवर हल्ला करतात, दगडफेक करतात आणि भारतीय सैन्याला विरोध करतात? ते काश्मीरमध्ये धार्मिक शाळा बांधू देत नाहीत. हा भारतीय सैन्यातील एका कर्नलने पाठवलेला संदेश आहे. मी हे भाषांतरित करून पाठवत आहे. कृपया ते वाचा आणि योग्य वाटल्यास पुढे पाठवा. महत्वाचे 👇👇 https://www.indiannews.online/?m=1 काश्मीरवर दोन वर्षांसाठी आर्थिक बहिष्कार घाला!! आझादी असल्याचा दावा करणाऱ्या सर्व यासीन मलिक आणि गिलानींचे तंबू कोसळतील!!! मग बघा, पाकिस्तान आणि चीन किती काळ आणि किती काश्मिरींना निधी देत ​​राहतील?  काश्मीरला जाऊ नका, त्याऐवजी शिमलाला जा, दार्जिलिंगला जा, केरळला जा, कन्याकुमारीला जा, ऊटीला जा, ओडिशाला जा, उत्तराखंड, गुजरातला जा, तुम्हाला कुठेही जा... पण काश्मीरला जाणे म्हणजे दहशतव...

सबसिडी : 50 हजार ते 1 लाखपर्यंत सरकार ह्या कामासाठी देणार (सबसिडी) अनुदान..?

Image
समुद्रमार्गे वाहतुक अनुदान योजना .. 👉 फळ व धान्य महोत्सव योजना ,  आंतरराज्य शेतमाल व्यापार:= रस्ते वाहतूक अनुदान योजना .. अनुदानाच्या निर्यातीकरीता देश व उत्पादन 👇*देश उत्पादन*👇 ह्या देशानकरीता सरकारने एम्पोर्ट एक्स्पोर्ट योजना चालू केलीय👇 अमेरीका: आंबा , डाळींब ऑस्ट्रेलिया: आंबा , डाळींब साऊथ कोरीया: केळी ,आंबा  कजाकिस्थान:आंबा अफगणिस्तान: कांदा  इराण: केळी, संत्रा,आंबा रशिया: केळी ,आंबा मॉरिशियस: कांदा, आंबा युरोपियन समुदाय: आंबा,डाळिंब कॅनडा: आंबा,डाळिंब सर्व देश: संत्रा.. 👇👇 काही देशांचे अंतर भारतापासुन जास्त असल्याने फळे व भाजीपाला विमानमार्गे निर्यात होतात. वाहतुकीकरिता विमानाचे भाडे जास्त असते. त्यामुळे परदेशी बाजारपेठेत माल जास्त दराने विकावा लागतो. यावर समुद्रमार्गे निर्यात करणे हा पर्याय उपलब्ध आहे. तथापि सदर माल समुद्रमार्गे निर्यात करावयाचा असल्यास वेळ जास्त लागतो. फळे व भाजीपाला नाशवंत स्वरुपाची असल्याने निर्यातदार समुद्रमार्गे निर्यात करायला तयार होत नाही. यामुळे समुद्रमार्गे काही कृषीमाल समुद्रमार्गे निर्यातीस प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातू...

कोणत्या 8 जिल्ह्यात आंबीया बहार योजना राज्य सरकार राबवत? कोणत्या फळानसाठी ही योजना?

Image
ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंद असणे आवश्यक.. 👇मुख्यमंत्री सहायता निधी 👇    https://www.indiannews.online/2025/01/blog-post_28.html?m=1 नाहीतर 12 जून 2024 च्या शासन निर्णयानुसार सर्व तरतुदी नुसार 7/12 उताऱ्यावरील ई पीक पाहणी नोंदणी असलेले सर्व प्रकारचे पीक विमे केलेले अर्ज रद्द करण्यात येतील..फळ पीक विम्याचा लाभ मिळणार नाही! हवामान आधारित पीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना यासाठी ईपीक पाहणी करने अत्यंत गरजेचं आहे. 12 जून 2024 च्या निर्णयान्वये राज्यात भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत ह्या 8 लिंबुवर्गीय फळासाठी मृग बहार योजना.. 👇👇 यामध्ये संत्रा, मोसंबी, द्राक्ष,चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ या फळासाठी आंबीया बहार योजना तर👇    🙏शेअर करा 🙏 डाळिंब, मोसंबी, आंबा, केळी, काजू, याच्या साठी योजना ह्या जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जळगाव, हिंगोली, यवतमाळ, नांदेड,रत्नागिरी, कोल्हापूर, वर्धा, सिंधुदुर्ग फक्त ह्या जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे. ह्या 8 जिल्ह्यात आंबीया बहार योजना: जि.आर. ची अंमलबजावणी जारी, कोणत्या फळासाठी ही योजना?

शेतकऱ्यांसाठी खुशखबर!अत्यल्प/अल्प भूधारक शेतकरी, विधवा, अपंग शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आणली ही नवी योजना, आता मिळणार इतका निधी.?

Image
आपल्या गावातील जलाशयांमधील गाळ.. काढण्याची नवीन योजना महाराष्ट्र शासन राबवित असून योजनेअंतर्गत गाळ काढण्याचे काम प्रशासनाने स्वयंसेवी संस्था किंवा ग्रामपंचायत मार्फत करन्यात येणार आहे.. 👇फळ पीक विम्या साठी अत्यंत महत्वाचे 👇 https://www.indiannews.online/2025/04/8.html 👇सविस्तर माहिती साईट गव्हर्नमेंट 👇 https://maharashtra.gov.in/ आत्म हत्या ग्रस्त शेतकऱ्यांना ही या योजने चा लाभ घेता येणार आहे... 👉अल्प भूधारक शेतकरी, विधवा, अपंग शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आणली ही नवी योजना, आता मिळणार. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मृदा व जलसंधारण विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी ही योजना नवीन योजना मंत्रालातून प्रत्येक जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येणार आहे.. 👇👇सविस्तर माहिती 👇👇 तसेच या उपक्रमांसाठी आवश्यक यंत्रसामग्री व इंधनाचा खर्च शासन करणार असून संपूर्ण प्रक्रिया साठी जिल्हा प्रशासनाकडून निधी वितरित केला जाणार आहे..शासनाकडून आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना, अत्यल्प/अल्प भूधारक शेतकरी, विधवा, अपंग शेतकऱ्यांसाठी ही नवी योजना, तसेच शेतकरीने काढलेला गाळ शेतात टाकण्यासाठी अनुदान दिले जाणार आ...

सातारा न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला

Image
वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठा भाऊ मला संधीच देत नाही त्या साठी लहान भावाने न्यायालयात मोठ्या भावा विरूद्ध दावा ठोकला. वयाची 90 वर्ष पार केलेल्या आईवडिलांना माझ्याकडे सुपूर्त करावे. मी ही त्यांचा मुलगा आहे. माझाही आईवडिलांना सांभाळण्याचा अधिकार आहे. माझ्या आईवडिलांची माझा मोठा भाऊ अत्यंत उत्तम प्रकारे गेली २५ वर्ष सेवा करत आहे. आता मोठा भाऊही वयस्कर झाला आहे. त्याला आता आईवडिलांना नीट सांभाळताना त्रास होईल. तेव्हा येथून पुढे मला आईवडिलांची सेवा करण्याची संधी द्यावी. आईवडिलांचे खुप प्रेम मोठ्या भावाच्या घराला मिळाले आहे. आता माझ्या मुलांनाही आजोबा आजीचा सहवास लाभला पाहीजे व आम्हाला आमच्या दैवताची सेवा करता आली पाहीजे. माझा मोठा भाऊ अत्यंत मोठ्या मनाचा आहे. त्यांने आईवडिलांचा अत्यंत चांगला सांभाळ केला आहे. पण आता तोच थकला आहे. मला त्याचीही चिंता वाटते. त्याचीही सेवा मला करायची आहे. तेव्हा मला माझे आईवडील हवे आहेत. आई-वडिलांना सांभाळण्यासाठी दोन्ही भाऊ कोर्टात भांडत आहेत, हा विलक्षण प्रकार आहे. *आईवडिलांना न साभांळणाऱ्या नालायक अवलादींच्या गालफडात लावलेली ही जबरदस्त चपर...

पैशांअभावी हा मराठी अभिनेता हरपला बघा कशामुळे? आणी प्रसिद्ध बॉलीवूड सिंगर मनोज कुमार यांचेही 86 व्या वर्षी निधन

Image
मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते विलास उजवणे यांचे ४ एप्रिल रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वादळवाट' आणि 'चार दिवस सासूचे' यांसारख्या मालिकांमधून ते घराघरात पोहोचले होते. पण त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना अनेक शारीरिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. राजश्री मराठी शोबझ त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे. विलास उजवणे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या. 'वादळवाट' आणि 'चार दिवस सासूचे' या मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्यांनी मराठी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले होते. गेली सात-आठ वर्षे त्यांच्यासाठी खूप कठीण होती. त्यांना ब्रेन स्ट्रोक आला, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. या आजारामुळे त्यांना आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागला. ब्रेन स्ट्रोकशी झुंज देत असतानाच त्यांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला आणि कावीळची लागण झाली. या सगळ...

मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा प्रथम बक्षीस कोणत्या शाळेला.? सी.ई.ओ. मीनल मॅडमांना काय सूचना दिल्या.?

Image
साधारण व्यक्तीमत्व भाजपचे मंत्री महोदय संजू भाऊ यांच्या मार्गदर्शनात बैठक.. आज जळगाव येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक-2 जिल्हास्तरीय व्हिडिओ निर्मिती व नवोपक्रम स्पर्धा बक्षीस वितरण सन 2024-25 सोहळा जळगाव येथे जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाला तसेच प्राथमिक शिक्षण विभागातून पाचोरा तालुक्यातील होळ तसेच माध्यमिक शिक्षण विभागातील भडगांव तालुक्यातील तांदूळवाडी ह्या दोघेही प्रथम बक्षीस मिळवले ह्या दोघेही शाळा माननीय आमदार किशोर आप्पा पाटील साहेब यांच्या मतदारसंघातील आहेत त्या प्रसंगी माननीय आमदार किशोर आप्पा पाटील साहेब यांनी आपल्या भाषणातून प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल दोघेही शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक तसेच विद्यार्थी यांचे अभिनंदन केले तसेच शिक्षण विभागाने उत्कृष्ट प्रकारे काम करून शिक्षणाचा दर्जा वाढविला आहे तसेच शिक्षकांचा गौरव केला तसेच नवीन C.E.O करणवाल मॅडम यांनी शिक्षा विभागाकडे अधिक लक्ष द्यावे असे सुचविण्यात आले त्या प्रसंगी माननीय नामदार संजय सावकारे साहेब, आमदार किशोर आप्पा पाटील साहेब, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल मॅडम, प्राथमि...

Popular posts from this blog

शेतकऱ्यांसाठी आनंदाची:फेब्रुवारी 2025:चार योजनांचे पैसे तुमच्या खात्यात..कोणत्या योजनेचा लाभ कसा घ्यावा...पात्रता,अटी, पीक विमा नुकसान भरपायी.. किती लाखानपर्यंत पर्यंत कर्ज माफी ...!

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष...अत्यंत महत्वाचा निर्णय आता मंत्रालयात (मुंबईला) जायची गरज नाही..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय..!

अपात्रता:-ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी नवीन नियम/अटी/शर्ती काय?