Posts

Showing posts from May, 2025

भाजपा जळगाव महानगर!राजमाता पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त महादेव मंदिर येथे महाआरती.!प्रतिमापूजन व माल्यार्पण..!

Image
राजमाता पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त👇👇 1. महादेव मंदिर येथे महाआरती 2.प्रतिमापूजन व माल्यार्पण 👉👉सर्व कार्यकर्त्यांना सस्नेह नमस्कार,       भाजप नेते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मा.ना.श्री. गिरीशभाऊ महाजन (जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री), मा.ना. रक्षाताई खडसे (केंद्रीय राज्यमंत्री युवक कल्याण व क्रीडा), मा.खासदार स्मिताताई वाघ, जळगाव शहराचे आमदार मा.श्री. सुरेश दामु भोळे (राजुमामा), जिल्हाध्यक्ष श्री. दिपकदादा सूर्यवंशी  या  मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडेल..  *महादेव मंदिर महाआरती* करण्यात येणार असून - *दिनांक- ३१/०५/२०२५* - *महादेव मंदिर, गोलानी मार्केट जळगाव* - *वेळ- सकाळी ०९:०० वाजता* *२. “प्रतिमापूजन व माल्यार्पण”* करण्यात येणार असून - *दिनांक- ३१/०५/२०२५* - *भाजपा कार्यालय जीएम फाउंडेशन जळगाव* 👉वेळ- सकाळी ०९:३० वाजता भाजपा महिला मोर्चा जळगाव महानगर च्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष केतकी ताई पाटील, प्रदेश सचिव रेखाताई वर्मा, जिल्हाध्यक्ष महानगर भारतीताई सोनवणे* यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेले असून भारतीय...

भाजपा जळगाव महानगर!राजमाता पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त महादेव मंदिर येथे महाआरती.!प्रतिमापूजन व माल्यार्पण..!

Image
राजमाता पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त👇👇 1. महादेव मंदिर येथे महाआरती 2.प्रतिमापूजन व माल्यार्पण 👉👉सर्व कार्यकर्त्यांना सस्नेह नमस्कार,       भाजप नेते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मा.ना.श्री. गिरीशभाऊ महाजन (जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री), मा.ना. रक्षाताई खडसे (केंद्रीय राज्यमंत्री युवक कल्याण व क्रीडा), मा.खासदार स्मिताताई वाघ, जळगाव शहराचे आमदार मा.श्री. सुरेश दामु भोळे (राजुमामा), जिल्हाध्यक्ष श्री. दिपकदादा सूर्यवंशी  या  मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडेल..  *महादेव मंदिर महाआरती* करण्यात येणार असून - *दिनांक- ३१/०५/२०२५* - *महादेव मंदिर, गोलानी मार्केट जळगाव* - *वेळ- सकाळी ०९:०० वाजता* *२. “प्रतिमापूजन व माल्यार्पण”* करण्यात येणार असून - *दिनांक- ३१/०५/२०२५* - *भाजपा कार्यालय जीएम फाउंडेशन जळगाव* 👉वेळ- सकाळी ०९:३० वाजता भाजपा महिला मोर्चा जळगाव महानगर च्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष केतकी ताई पाटील, प्रदेश सचिव रेखाताई वर्मा, जिल्हाध्यक्ष महानगर भारतीताई सोनवणे* यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेले असून भारतीय...

PM किसान सन्मान निधी 20 वा हप्ता अपडेट:pm kisan sanman nidh 20th istallment upadate

Image
पंतप्रधान किसान सन्मान निधी: 20 वा हप्ता लवकरच मिळणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही भारतातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेद्वारे सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. आता, शेतकरी त्यांच्या 20 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, जो लवकरच येत आहे. शेतकरी नोंदणी ओळखपत्र आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी नोंदणी ओळखपत्र नाही त्यांना सन्मान निधी दिला जाणार नाही, असे सरकारने म्हटले आहे. यापूर्वी शेतकरी नोंदणीची शेवटची तारीख 30 एप्रिल होती. पण,आता सरकारने ते वाढवले ​​आहे जेणेकरून अधिकाधिक शेतकरी स्वतःची नोंदणी करू शकतील. आतापर्यंत फक्त 60% शेतकऱ्यांनी त्यांचे ओळखपत्र बनवले आहे. याचा अर्थ असा की 30,855 शेतकरी 20 व्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात. तर, जर तुम्ही तुमचा शेतकरी नोंदणी आयडी अजून बनवला नसेल, तर ते लवकर बनवा! शेतकरी नोंदणी आयडीचे फायदे: शेतकऱ्यांना शेतकरी नोंदणी आयडीचे अनेक फायदे मिळतात. यामुळे त्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी तसेच पीक विमा, पीक कर्ज आणि कृषी उपकरणे यासारख्या योजनांचा थेट लाभ मिळतो. सरकारला सर्व सरकारी योजनांचे लाभ शेतकऱ्यांना सहज मिळावेत अस...

कलेक्टरांचा आदेश:-मानसून पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेबांनी सर्व विभागांना कोणते आदेश दिले?

Image
मानसून पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेबांचे सर्व विभागांना स्पष्ट आदेश! 👉 महत्त्वाच्या सूचना व उपाययोजना: - हतनूर धरण व पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये सतर्कता-विसर्ग नियंत्रित ठेवण्याचे आदेश नद्यांमधील गाळ काढण्याचे आदेश, पूल सुरक्षिततेसाठी उपाय शाळांची तातडीने दुरुस्ती – जिल्हा परिषद औषध साठा, रुग्णवाहिका, कर्मचारी सज्ज ठेवणे-आरोग्य विभाग अनधिकृत होर्डिंग्ज तात्काळ हटविणे-सर्व नगरपरिषद व नगरपालिका प्रशासन महावितरणने वीजसंचारण यंत्रणा तातडीने दुरुस्त करावी आपदा मित्र’ प्रशिक्षण व किट वितरण-स्वयंसेवी संस्थांना सामावून घेण्याचा उपक्रम शोध व बचाव साहित्य तपासणी व सज्जता – सर्व विभागांना आदेश 24x7 नियंत्रण कक्ष स्थापन करावेत-प्रत्येक विभागाच्या कार्यालयात 🌧️मान्सून काळात संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावे. कोणतीही दुर्घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी,” असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. आयुष प्रसाद (IAS) यांनी दिले. 🇮🇳 जिल्हाधिकारी कार्यालयात पार...

राष्ट्रीय महामार्ग क्र. 753-एल भूसंपादन: शेतकऱ्यांचे हक्क, गतीमान प्रगती आणि नवभारताच्या विकासासाठी उच्चस्तरीय बैठकीत ठोस निर्णय

Image
👉स्थळ: नागपूर महानगरपालिका सभागृह  👉*दुरदृश्य प्रणालीद्वारे सादरीकरण: मा. श्री. आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव* 👉 बैठकीचे अध्यक्ष :-  मा. ना. श्री. नितीनजी गडकरी मा. केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक व महामार्ग, भारत सरकार 👥 प्रमुख उपस्थिती: 🔹 मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे मा. मंत्री, महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य 🔹 मा. ना. श्रीमती रक्षा खडसे मा. राज्यमंत्री, क्रीडा व युवक कल्याण, भारत सरकार मा. ना. श्रीमती रक्षा खडसे, राज्यमंत्री (भारत सरकार) यांच्या पत्रानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले. 🏛️ नागपूर महानगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीत मा. ना. श्री. नितीनजी गडकरी व मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. 753-एल भूसंपादन प्रक्रियेचा सखोल आढावा घेतला. 🔆 देशनिर्माणाच्या कामाला अडथळा येऊ नये, राष्ट्राच्या विकासाला गती मिळावी या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले. ही बैठक शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करत भूसंपादन प्रक्रियेतील अडथळे दूर करून प्रकल्पाच्या वेळेवर अंमलबजावणीसाठी निर्णायक ठरली. *👉महत्वाचे निर्देश:* 🔸 महसूल विभाग...

सी.ई.ओं.चा आदेश!जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल मॅडम यांनी दिले हे आदेश? पुर्ण माहिती 👇

Image
सर्व ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांसहित ग्रामपंचायत अधिकारीना दिले आदेश.वाचा पूर्ण माहिती 👇👇👇 🏠 प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वेक्षणास मुदतवाढ  *आता ३१ मे पर्यंत!* 🚹 गाव पातळीवरील सर्वेक्षण सध्या सुरू असून, यापूर्वी त्याची अंतिम तारीख १५ मे होती. 🚹आता मुदतवाढ देऊन ती ३१ मे २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. 👉 जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल (भा.प्र.से.) यांनी सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांना आवाहन केले आहे की, प्रधानमंत्री आवास योजनेस पात्र लाभार्थ्यांची नोंद निश्चितपणे व वेळेत पूर्ण करावी. 👉ही योजना गोरगरीब व घर नसलेल्या कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाची असून, कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी तत्परता दाखवावी. 👉राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर महाराष्ट्रात रक्तदान शिबिरांचे आयोजन; तीन हजार पाचशे पंधरा बाटल्यांचे संकलन 👉👉 राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये "सेवा समर्पण दिन" या संकल्पनेतून...

श्रीमती स्मिता ताईंना संसदरत्न पुरस्कार २०२५ जाहीर..! जाणून घ्या ह्या वर्षीचे महाराष्ट्र राज्यातील संसदरत्न पुरस्कार पाप्त खासदार?

Image
ह्या वर्षीही महाराष्ट्र राज्याने संसदेत आपली छाप सोडली प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि ई-मॅगझिन प्रेसेन्स यांच्या वतीने दिला जाणारा ‘संसदरत्न पुरस्कार २०२५ खासदार स्मिता ताईंना जाहीर झाला आहे. संसदेत केलेल्या कामगिरीची दखल घेत ताईंना हा सन्मान मिळणं, ही स्मिता ताईनं साठी अत्यंत गौरवाची, अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे. या गौरवाच्या क्षणी महायुतीचे सर्व आमदार, पक्षश्रेष्ठी, सहकारी, महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी,कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनी तसेच ज्ञात अज्ञात मदत करणारे सर्व हितचिंकाचे आभार.. संसदीय कामकाजात महाराष्ट्र राज्य नेहमीच आघाडीवर राहिलं आहे. यंदाही महाराष्ट्राने आपली छाप उमटवत संसद भवन गाजवले. सुप्रिया सुळे ,श्री.श्रीरंग बारणे,श्री. अरविंद सावंत, श्री नरेश म्हस्के, डॉ.मेघा कुलकर्णी,वरर्षा गायकवाड हे संसदरत्न पुरस्कार प्राप्त खासदार आहेत त्यांनाही हा पूरस्कार मिळाल्याचा ताईंनी आनंद होत आहे असे म्हटले. हा सन्मान मला जनतेच्या आणि पक्षाच्या भूमिका संसदेत अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रेरणा देणारा ठरेल. हा पुरस्कार म्हणजे केवळ ताईंच्च्या वैयक्तिक प्रयत्नांची पावती नाही, तर तो ताईंच...

कर्जमुक्ती साठी घरघुती उपाय :-हा सोपा उपाय करुन तुम्ही कर्जातून मुक्त व्हाल..!

Image
👉👉कर्जातून मुक्त होण्याचा सोपा मार्ग जर तुम्ही कर्जामुळे त्रस्त असाल तर एक सोपा उपाय तुम्हाला मदत करू शकतो. हा उपाय घरी करता येतो आणि त्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत, कर्जाची समस्या: आजकाल बरेच लोक कर्जामुळे त्रस्त आहेत. कर्ज घेणे सोपे आहे, पण ते फेडणे कठीण होते. कर्जामुळे लोकांमध्ये ताण आणि चिंता निर्माण होते. जर तुम्हीही कर्जामुळे त्रस्त असाल तर हा उपाय तुमच्यासाठी आहे,उपाय करण्याची पद्धत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची आवश्यकता असेल:-एक ग्लास पाणी, "एक तमालपत्र",दालचिनीचे तुकडे, तीन नाणी या सर्व गोष्टी गोळा करा. नंतर खाली दिलेल्या पायऱ्याचे अनुसरन करा.. पहिल्यांदा, एका ग्लास पाण्यात तमालपत्र घाला. आता त्यात दालचिनीचे तुकडे घाला. यानंतर ग्लासमध्ये तीन नाणी घाला. हा ग्लास तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवा. 👉महत्वाचे म्हणजे👇 👉ग्लास फक्त उत्तर दिशेला ठेवा. ते इतर कोणत्याही दिशेने ठेवल्याने उपायाचा परिणाम होणार नाही.,, उत्तर दिशेचे महत्त्व उत्तर दिशा ही संपत्ती आणि समृद्धीची दिशा मानली जाते.या दिशेला ग्लास ठेवल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येते. ही ...

कृषी विभागाची सर्वांत मोठी कारवाई बोगस बियाणे प्रकरणी 13 लाखांचा साठा जप्त..!

Image
आमराईत लपवलेले बोगस कापूस बियान्यावर कृषी विभागाचा छापा, कृषी विभागाची मोठी कारवाई १२.७२ लाखांचा साठा जप्त* 👉चोपडा तालुक्यातील तावसे येथे कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने धडक कारवाई करत प्रतिबंधित व अनधिकृत HTBT कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त केला. सुमारे 12,72,000 रुपये किंमतीचे 850/900 पाकिटांचे बियाणे अंबा बागेत झाडाखाली लपवून ठेवलेले सापडले.. 👉 कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, व पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविन्यात आली आहे.. 👇👇शेतकऱ्यांना महत्वाची सूचना 👇👇  कोणतेही बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करा. कारण बोगस बियाण्यांमुळे उत्पन्नाची हानी आणि कायदेशीर गुंतागुंत होऊ शकते, कृषी विभाग बोगस बियाणेविरोधात कडक पावले उचलत असून अशा कारवायांमुळे शेतकऱ्यांचे हित आहे.  👉बोगस बियाणे तावसे बु येथील संशयित जीवनलाल चौधरी यांच्या आमराई बागेतील साठा जप्त* 👍जप्त माल 👇 योद्धा व सिल्वर R नावाने छापलेले HTBT बियाण्...

सुवर्णसंधी! पीएम विश्वकर्मा योजना:- कारागीर,शिल्पकार आणी इतर कामगारांसाठी एक सुवर्णसंधी

Image
17 सप्टेंबर 2023 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने (Ministry of MSME) आपल्या देशात पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. ही योजना म्हणजे देशातील कारागीर आणि शिल्पकारांना त्यांच्या उद्योगात पुढे येण्यासाठी एक भक्कम आधार आहे. पीएम विश्वकर्मा योजना काय आहे? पीएम विश्वकर्मा योजना ही केंद्र सरकारद्वारे प्रायोजित योजना आहे. यासाठी 13,000 कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले आहे. या योजनेत, कारागीर आणि शिल्पकारांना 5% च्या कमी व्याजदराने 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. पण या योजनेत केवळ कर्जच नाही, तर बरंच काही आहे! कोणाला फायदा होणार? या योजनेचा लाभ देशातील सर्व कारागीर आणि शिल्पकारांना होणार आहे. सुतार, लोहार, कुंभार, मूर्तिकार, चर्मकार, गवंडी आणि हस्तकला बनवणारे अनेक लोक या योजनेसाठी पात्र असतील. आर्थिक मदत: कमी व्याजदरात कर्ज या योजनेत कारागीरांना 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या कर्जावर 5% इतका कमी व्याजदर आकारला जाईल. त्यामुळे कारागीरांना आर्थिक भार न घेता, आपला व्यवसाय वाढवण्याच...

शेतीच्या पिकांसाठी योग्यरित्या कोणत्या खतांचा वापर करावा व कशा पदधतिने करावा?

Image
https://www.indiannews.online/?m=1 👉नेचरकिंग ड्रीप 👍 नेचरकिंग ड्रीप हे एक अत्याधुनिक सेंद्रिय पोषक तसेच समुद्रातील अलगी शैवाळ व नैसर्गिक वनस्पतींच्या अर्कापासून बनवलेले मिश्रण आहे. हे नॅनो टेक्नॉलॉजी वर आधारित प्रगत व पोषक संतुलित खत तयार होण्यास मदत करते यामध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध व पिकाला आवश्यक असणारे ह्युमिक, १८ प्रकारचे अमिनो, सिवीड, फुलविक, नॅचरल एंजाइम्स, ऑरगॅनिक कार्बन व नैसर्गिकरित्या उपलब्ध सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. यामुळे सर्व पिकांची वाढ जलद व मजबूत होऊन उत्पादनात भरघोस वाढ होते. 👉नेचरकिंग ड्रीपचे फायदे* १) पांढऱ्या व तंतुमय मुळांची वाढ होऊन मुळांची शक्ती वाढते. २) फुटव्यांची संख्या वाढवून त्यांची वाढ जोमदार होते. ३) फळांचा आकार व फळ धारणेत वाढ करून फुलांचा आकार व फुल धारणेत वाढ करते तसेच पिकांची शाखीय वाढ होते. ४) सर्व पिकासाठी आळवणी किंवा ड्रीप मधून दिल्यास पांढऱ्या मुळांची वाढ होऊन फुटव्यांची संख्या व जाडी वाढते त्यामुळे पेरांतील अंतर, पेरांची संख्या व पेरांची जाडी वाढण्यास मदत होते. ५) हरित द्रव्याचे प्रमाण वाढून अन्नद्रव्य तयार करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे उत्...

तिरंगा रॅली:- भारतीय लष्कराच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जळगाव शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन.!

Image
 🇮🇳 भारतीय सुरक्षा दलांना जळगावकरांचे अभिवादन!  पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या हल्ल्याचा निषेध म्हणून आणि भारतीय लष्कराच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जळगाव शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले... *🇮🇳 ऑपरेशन सिंदूर:🇮🇳* भारतीय लष्कराने या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानात थेट घुसून ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे पार पाडले. या धाडसी कारवाईत लष्कराने आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवले. 🇮🇳🇮🇳 तिरंगा रॅलीत सहभागी मंडळी: 🇮🇳 मा. ना. श्री. गिरीश महाजन, मंत्री जलसंपदा 🇮🇳खा. मा. श्रीमती स्मिताताई वाघ 🇮🇳आ. मा. श्री. सुरेश दामू भोळे (राजूमामा) 🇮🇳कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद साहेब 🇮🇳मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल 🇮🇳उत्साह पूर्ण रॅली🇮🇳 👉 ‘भारत माता की जय! जय हिंद!’ या घोषणांनी जळगाव शहर दणाणून गेले. नागरिकांनी देशभक्तीची प्रेरणा देणाऱ्या तिरंगा रॅलीत सहभाग घेतला आणि भारतीय सुरक्षा दलांना सलाम केला..

महिला उद्योग निधी योजना: 3 दिवसात मिळवा 10 लाखांपर्यंत कर्ज!

Image
आजच्या युगात, महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. अनेक महिलांना नोकरीच्या बंधनात न राहता स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो. चांगल्या व्यावसायिक कल्पना आणि पुरेसा पैसा नसल्यामुळे त्या मागे राहतात. अशा महिलांसाठी सरकारने महिला उद्योग निधी योजना आणली आहे. या योजनेतून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळते. या योजनेत अर्ज कसा करायचा? योजनेसाठी पात्रता काय आहे? किती कर्ज मिळू शकते? व्याजदर काय असेल? कोणत्या व्यवसायांसाठी कर्ज मिळेल? याबद्दल सर्व माहिती आपण पाहणार आहोत. 👉महिला उद्योग निधी योजना काय आहे? महिला उद्योग निधी योजना लघु उद्योग विकास बँकेच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना सक्षम बनवणे आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना या योजनेतून मदत मिळते. *ह्या योजनेचे फायदे* कर्जाची रक्कम: या योजनेत महिलांना 10 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. जलद मंजुरी: कर्ज मिळण्यास फक्त 3 दिवस लागतात. कमी व्याजदर: इतर कर्जांच्या तुलनेत व्याजदर खूप कमी आहे. *ही योजना महिलांसाठी महत्त्वाची का आ...

शेतीविषयक विविध प्रलंबित मुदयांवर आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपुर्ण बँकर्स बैठक घेण्यात आली..!

Image
जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बँकर्स बैठक शेतीविषयक विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर आढावा ह्या महत्वपूर्ण बैठकीत शेतीविषयक पुढील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.. * 1 पिक कर्ज वितरणातील प्रगती      * 2 प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME)   * 3 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP)    * 4 किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेंतर्गत प्रलंबित प्रकरणांची निकड..! जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बँकर्स बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांबाबत बँकांनी अधिक सक्रिय सहभाग घ्यावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा लाभ वेळेत पोहोचवणे, सहकार्य व समन्वयाने कार्य करणे आणि जिल्ह्यातील शेती क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधणे हा बैठकीचा मुख्य उद्देश होता.

पात्रता/अर्हता:-ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी नवीन नियम/अटी/शर्ती काय?

Image
आवश्यक कागद पत्रे :-जातप्रमाण पत्र /जातं वैधता प्रमानपत्र,शैक्षणिक प्रमाणपत्र, मतदार यादितील नाव, ग्रामपंचायत कराची थकबाकी नसल्याची ना हरकत आणि सौचालय वापराचे हमीपत्र तयार ठेवा. ग्रामपंचायतिचे सरपंच आणी सदस्य म्हणून निवडणूक लढवंन्यासाठी खालील अरहता पूर्ण करणे आवश्यक आहे.. 1:-वय :-नामनिर्देशन दाखल करण्याच्या अंतिम तारखेला उमेदवार किमान 21 वर्षाचा असावा.. 2:-मतदार यादी :- उमेदवाराचे नाव ग्रामपंचायतिच्या सध्या च्या यादीत सामाविस्ट असावे.. 3:-कायदेशीर पात्रता :- उमेदवार ग्रामपंचायत अधिनियमांतर्गत अपात्र ता बाबत असलेल्या कलम 13 अन्वयं ग्रामपंचायत चा सदस्य म्हणून अपात्र ठरलेला नसावा.. 4:-शैक्षणिक पात्रता :- सरपंच पदासाठी:- 1 जानेवारी 1995 नंतर जन्मलेल्या उमेदवारांनी किमान 7 वी उत्तीर्ण केलेली असावी.. 5:-एकाधिक वार्ड :- उमेदवार एकाच वार्ड मध्ये एका पेक्षा जास्त जागानसाठी उमेदवारी दाखल करू शकत नाही.. परंतु वेगवेगळ्या वार्ड मध्ये उमेदवारी दाखल करू शकतो. 6:-आरक्षित जागा :- अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग जागांसाठी : उमेदवार याने जात प्रमाणपत्र /जात वैधताप्रमाण पत्र सादर कर...

अपात्रता:-ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी नवीन नियम/अटी/शर्ती काय?

Image
जळगाव जिल्ह्यात आगामी काळात ग्रामपंचायतिच्या निवडनुका होणार आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1958अंतर्गत, ग्रामपंचायत चे सदस्य म्हणून निवडणूक लढवीन्यासाठी खालील अरहता निश्चित करण्यात आल्या आहेत.. उमेदवारानीं नाम निर्देशन दाखल करण्यापूर्वी या खालील अरहता पूर्ण करीत असल्याची खात्री करावी, जेणे करून नान्मनिर्देशन अवैध होण्यापासून किंवा निवडणुकी नंतर अपात्र ठरविण्यापासून्न स्वतः चा बचाव करता येईल. खालील परिस्थिती मध्ये उमेदवार ग्रामपंचायत चे सदस्य म्हणून निवड नुक लढवण्यास अपात्र ठरतो.. 1:-पंचायतीचे ठेके 👇 पंचायतीच्या ठेक्यान मध्येकलम 14नुसार थेट / अप्रत्यक्ष हित संबधं 2:-मुलांची संख्या 12सप्टेंबर 2001नंतर 3 किंवा अधिक मुले 13 सप्टेंबर 2000 पूर्वी किंवा 12 सप्टेंबर 2001 पर्यंत एकाच प्रसूतीतील मुले वगळता कलम 14अंतर्गत..3:-इतर निवडणुका :-जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती चे सदस्य कलम 14 नुसार 3:-इतर निवडणुका :-जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती चे सदस्य कलम 14 नुसार 4:-अतिक्रमण :- सरकारी किंवा सार्वजनिक मालमत्ता वर अतिक्रमण कलम 14नुसार 5:- निवडनुक आयोगाची अपात्र ता राज्य निवडणूक आयोगाने 5 वर...

महसूल व इतर: जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली..

Image
त्यासाठी कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली पुर्ण माहिती 👇 जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्ह्याचे एकूण कामकाजावर अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढवावी यासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.. कर्तव्य दक्ष अधिकारी कलेक्टर आयुष प्रसाद जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्ह्याच्या संपूर्ण कामकाजावर प्रशासकीय कार्यक्षमता वाढवावी या हेतूने अधिकारी व कर्मचाऱ्यांची पुनर्रचना बैठक घेतली.. बैठकीत कर्मचाऱ्यांची कार्यवाटप, प्रलंबित प्रकरणे, अद्ययावत नोंदी, तसेच डिजिटल प्रक्रियांचा वापर वाढवण्याबाबत चर्चेसह कार्यपद्धतीत आवश्यक सुधारणा सुचवण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सर्व कामकाजावर वाढता कार्यभार लक्षात घेता, प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी कर्मचारी पुनर्रचना करण्याबाबत आज सविस्तर बैठक घेण्यात आली.. बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी (कलेक्टर) आयुष प्रसाद यांनी भूषविले. यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

शेतकऱ्यांसाठी आनंदाची:फेब्रुवारी 2025:चार योजनांचे पैसे तुमच्या खात्यात..कोणत्या योजनेचा लाभ कसा घ्यावा...पात्रता,अटी, पीक विमा नुकसान भरपायी.. किती लाखानपर्यंत पर्यंत कर्ज माफी ...!

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष...अत्यंत महत्वाचा निर्णय आता मंत्रालयात (मुंबईला) जायची गरज नाही..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय..!

अपात्रता:-ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी नवीन नियम/अटी/शर्ती काय?